Monday, May 21, 2018

क्षण



क्षण 
जिवनातला प्रत्येक क्षण;
असाच वाया घालवायचा का?

जिवनातल्या नविन क्षणाला;
रिकाम्या हातान पाठवायच का?

पुस्तक असत हातात फक्त;
मन मात्र दुसज्याच जगात.

बसलो आहे चार भिंतीच्या वर्गात;
मन मात्र स्वप्न वृंदावनात.

बुद्धी व मनाचा ३६ चा आकडा;
त्यात क्षणाचा होतो चुरगाळा.

अशान आता चालायच नाही;
मनाचा विचार करायचा नाही.

बुद्धीला एकट टाकायचं नाही;
या क्षणाला गप्प बसायच नाही.

******   संभाजी  कृष्णा  घाडी
******  वेताळ बांबर्डे

No comments:

Post a Comment

नित्य सतावीन तुल

नित्य सतावीन तुला होतील यातना मला,  सोडूनी जाईन जेव्हा तुला. कशी विसरशील मला,  स्वप्नी नित्य सतावीन तुला. जरी सोडूनी गेलो तुज मी, विसरू नाही...